नवी मुंबई येथे पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान झाला

नवी मुंबई येथे पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान झाला

नवी मुंबई येथे पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान झाला
नवी मुंबई येथे पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान झाला

नवी मुंबई येथे पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान झाला

नवी मुंबई:(प्रतिनिधी KTG समाचार)
येथे विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्या माध्यमातून गेल्या महिन्यात पाऊसामुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त भागातील लोकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती अशा विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या शिलेदारांना "माणुसकीची हाक" ह्या उपक्रमात सहभागी झालेल्या शिलेदारांना आम्हाला सम्मानित करण्यात आले. आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ काढून वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य, तसेच अन्नधान्य वाटप करण्यासाठी मदत केली अशा व्यक्तींचा विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्या वतीने सम्मान  सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी सुयोग बेलोशे यांना आंमत्रित केले. त्यांना त्या शिलेदारांना संबोधीत आणि त्यांचा सन्मान करण्याचा मान दिला. 

त्या निम्मित अश्विनी सुयोग बेलोशे उपस्थित राहिल्यामुळे जो मानसन्मान विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या सदस्यांनी दिला, त्यावेळीं आम्ही नेहमी तुमच्या बरोबर असेन असा शब्द दिला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या